Venkatesh Prasad on Javed Miandad: आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाऊ शकत नाही, त्यामुळे आशिया चषक तटस्थ देशात हलवावा लागेल. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वादग्रस्त विधाने करत आहेत. माजी कर्णधार जावेद मियाँदादने आशिया चषकाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा