KL Rahul Comeback : श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. हा सामना १० सप्टेंबर (रविवार) रोजी खेळवला जाणार होता, परंतु, त्या दिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नाही. परिणामी हा सामना आज (११ सप्टेंबर) राखीव दिवशी खेळवला जात आहे. रविवारी हा सामना पावसामुळे थांबवण्यात आला तेव्हा भारताने २४.१ षटकांत २ गड्यांच्या बदल्यात १४७ धावा जमवल्या होत्या. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन लोकेश राहुल आणि विराट कोहली खेळपट्टीवर होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा