Rohit Sharma on Kuldeep Yadav: आशिया कपमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवचे कौतुक केले आहे. “हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळेच टीम इंडिया हा सामना जिंकू शकला,” असे रोहित शर्माचे मत आहे. याबरोबरच रोहित शर्माने हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवचा खडतर प्रवासही सांगितला. “दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणे एवढी सोपी गोष्ट नसते,” असेही तो म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा