Team India: भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यावेळी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतही सहभागी नाहीत. मात्र या विश्रांतीनंतर दोन्ही खेळाडू आशिया चषक २०२३च्या शिबिरासाठी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) अहवाल देतील. एन.सी.ए. २४ ते २९ ऑगस्ट या कालावधीत आठवडाभराच्या शिबिराचे आयोजन करत आहे. तसेच संजू सॅमसन देखील या शिबिरात सहभागी होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण त्याची संघात निवड होणार का? यावर हे सर्व अवलंबून असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा