विश्वचषकानंतरची सगळ्यात मोठी स्पर्धा असं एकेकाळी आशिया चषकाचं वर्णन केलं जायचं. भारत, पाकिस्तान, श्रीलंका या संघांच्या दबदब्यामुळे आशिया चषकाला वलयही होतं. मात्र क्रिकेटेत्तर कारणांमुळे कधी बहिष्कार, कधी माघार यामुळे आशिया चषकाला असलेलं महत्त्व कमी होत गेलं. पाकिस्तानातील अस्थिर परिस्थितीमुळे स्पर्धेचं संयोजन त्यांच्यासाठी कठीण झालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा