दुबई : आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीला बुधवारपासून येथे सुरुवात होत असून, पी. व्ही. सिंधूसह भारताच्या अन्य प्रमुख खेळाडूंकडून स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.स्पर्धेला मंगळवारपासूनच पात्रता फेरीने सुरुवात झाली. मुख्य फेरीतील लढती बुधवारपासून सुरू होतील. भारतीय प्रमुख खेळाडू फारशा चांगल्या लयीत नाहीत. त्यामुळे या वेळी भारतीय खेळाडूंना पदकासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने १७ पदके मिळवली असून, एकमेव सुवर्णपदक दिनेश खन्नाने १९६५ मध्ये मिळवले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा