‘पाकिस्तानच्या सामन्यानंतर आठवडाभराची विश्रांती आहे ते बरं आहे. ३६व्या वर्षी मला या विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे’, असं विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. ५१व्या वनडे शतकासह कोहलीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. सामना संपल्यानंतर कोहलीने शतकाचं मोल सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा