नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांत कसोटी मालिका जिंकली, त्यात तडाखेबंद यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे योगदान निर्णायक ठरले होते. त्यामुळे आगामी मालिकेत आम्ही त्याला रोखणे आवश्यक आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने केले.यंदा पाच सामन्यांच्या बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ‘‘गेल्या दोन मालिकांमध्ये पंतचा प्रभाव खूप मोठा होता. भारताला एकहाती सामना जिंकवून देण्याची पंतमध्ये क्षमता आहे. त्यामुळे आगामी मालिकेत त्याला कमीतकमी धावांत रोखण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागेल,’’ असे कमिन्स म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा