भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १७ षटकांमध्येच गारद झाला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज आवेश खानने महत्त्वाची भूमिका निभावली. आपल्या कामगिरीच्या माध्यमातून त्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा