Babar Azam revealed that his game improved due to the guidance of Virat Kohli: आशिया कप २०२३ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात, आधुनिक युगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला विराट कोहली आणि बाबर आझम आमनेसामने असतील. हे दोन दिग्गज या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असतील पण मैदानाबाहेर ते एकमेकांचा आदर करतात. बाबर आणि विराट हे दोघेही अनेक प्रसंगी एकमेकांचे कौतुक करताना दिसले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत बाबरने सांगितले की कोहलीच्या सल्ल्याचा त्याच्या यशात किती वाटा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा