BCCI Announces Prize Money for India U19 Women’s World Cup Winning Team: भारताच्या अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने रविवारी २ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून सहज पराभव केला. क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यातील विजयासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिनियर खेळाडूंप्रमाणे वरिष्ठ आयसीसीने हे विजेतेपद जिंकण्यासाठी विजेत्या संघाला कोणतेही रोख बक्षीस दिले नाही, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाला कोट्यवधीचं बक्षीस जाहीर केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा