काही वर्षांपूर्वी गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार दर्शवणाऱ्या भारतीय संघाने अखेरीस आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध, पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळत एका डावाने विजयही मिळवला. नव्याने बीसीसीआयची सूत्र हाती घेतलेल्या सौरव गांगुलीने यासाठी पुढाकार घेतला. भारतीय संघाने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळल्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड देखील भारतीय संघासोबत दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची मागणी करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा