Rinku Singh, India vs West Indies: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघाची घोषणा केली. बीसीसीआयने या मालिकेसाठी एकूण १५ खेळाडूंची निवड केली असून यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. या संघात चार फिरकीपटू, तीन सलामीवीर, दोन यष्टिरक्षक आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रिकेटपंडितांनी आपापले विश्लेषण करून वेगवेगळी मते द्यायला सुरुवात केली. या यादीत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने तिलक वर्मा याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा