जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या कारवाईत 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनीही हल्ल्यातील शहीद जवानांच्या परिवाराला बीसीसीआयने किमान 5 कोटींची मदत करायला हवी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात खन्ना यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्याकडे पत्र लिहून मागणी केल्याचंही कळतंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा