भारतीय क्रिकेट संघातील कर्णधारपदावरुन सध्या चर्चा रंगली असून विराट कोहलीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत जाहीरपणे केलेल्या काही खुलाशांमुळे बीसीसीआयवर टीकेचा भडीमार होत आहे. विराट कोहलीने आपल्याशी टी-२० चं कर्णधारपद सोडू नये यासाठी कोणाचाही फोन आला नव्हता सांगत सौरव गांगुलीचा दावाही खोडून काढला आहे. यामुळे विराट विरुद्ध गांगुली असं चित्र उभं राहिलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहोत असं म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा