पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयवर नवा हल्ला चढवला आहे. तो म्हणाला की जर भारतीय संघ आमच्यासोबत खेळत नसेल तर ती मोठी गोष्ट नाही. त्याच्याशिवायही आपलं क्रिकेट चालू आहे. जर पाकिस्तानला २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी नाकारली गेली तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकतो, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा