न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५३ धावांनी विजय मिळवत, मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराचा हा शेवटचा आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. महिन्याभरापूर्वी आपली निवृत्ती जाहीर केलेल्या आशिष नेहराने काल सामना संपल्यानंतर आपल्या चाहत्यांना आणखी एक धक्का दिला. यापुढे आपलं आयपीएल क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचं आशिष नेहराने जाहीर केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा