सुपर फोर फेरीत भारत आणि अफगाणिस्तामध्ये झालेला सामना आशिया चषक स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना ठरला. भारत अफगाणिस्तानचे २५३ धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे अनेकांना वाटले होते. पण अफगाणिस्तानने सरस खेळ करुन भारताला २५२ धावांवर रोखले आणि सामना बरोबरीत सुटला. त्यावेळी भारतीय संघाला जितके वाईट वाटले असेल त्यापेक्षा जास्त दु:ख स्टेडियममध्ये उपस्थित एका लहानग्या चाहत्याला झाले. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याचे वडिल त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा