Gautam Gambhir and Ajit Agarkar fight for Indian squad Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. त्यांचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. कागदावर हा संघ खूप मजबूत दिसत आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रोहित शर्मा कर्णधार म्हणून आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो. इंग्लंडविरुद्ध सलग तीन एकदिवसीय सामने जिंकून टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, संघ निवडीबाबत एक खळबळजनक खुलासा झाला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा