PCB Demands Written Proof From BCCI: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात हे सामने खेळायला जाणार नसल्याचे वृत्त समोर येताच PCB ने मोठी अट घातली आहे. भारताने सुरक्षिततेचे कारण सांगत पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यास, भारत सरकारने परवानगी नाकारल्याचे बीसीसीआयला कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील, असे पीसीबीचे म्हणणे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा