भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याकडे या दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांबरोबरच आख्ख्या पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्यात भारताचा पराभव व्हावा, अशी अपेक्षा पाकिस्तानमधील चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंकडूनही व्यक्त होत होती. पण त्याला कारण भारताविषयीचा आकस नसून पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद होतं! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा यजमान देश असूनही पाकिस्तान साखळी फेरीतच बाहेर पडला. त्यात भरीस भर म्हणून आता भारत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे अंतिम सामनादेखील पाकिस्तानमध्ये होणार नसल्याचं स्पष्ट झालं. यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा