भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘कोहली हा अनुभवी खेळाडू असून संघ व्यवस्थापनाने सोपवलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव असते. त्याने बदलाला अनुरुप खेळ करत संघाला आश्वासक धावसंख्या रचण्यास मदत केली,’’ असे तो पुढे म्हणाला.
फलंदाजीच्या क्रमातील बदलाचा फायदा -धोनी
भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
![फलंदाजीच्या क्रमातील बदलाचा फायदा -धोनी](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/k0571.jpg?w=1024)
First published on: 13-10-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in batting order helped virat kohli india ms dhoni