इंग्लंडमध्ये यंदाची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंची चाचपणी करत आहे. टीम इंडियामध्ये सध्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी कोणते १५ खेळाडू निवडले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तशातच टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू शर्यतीत असल्याचे सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा