भारतासह देशभरात सध्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी नागरिकांना घरात बसून राहण्याचा सल्ला देण्यात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या मुद्द्यावरून रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळाला. पण कल्याणमध्ये मात्र काही तरूणांनी हा आदेश धाब्यावर बसवून क्रिकेट खेळण्याचा घाट घातला. अशा आठ जणांना जनता कर्फ्यू सुरु असताना क्रिकेट खेळल्याबद्दल पोलिसांनी अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा