वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत नवोदीतांना संधी दिली. खलिल अहमदच्या जागी दिपक चहरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. दिपक चहरने ३ बळी घेत, आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा