Team India batting order: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि केवळ ४०.५ षटकांत १८१ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि १० सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा