पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४५ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात कामगिरी खालावल्यामुळे विराटवर टीका होत होती. मात्र मला कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज वाटत नाही, असं म्हणत विराटने आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा