विदर्भाचा ऑफ-स्पिनर अक्षय वाखरेने पाच बळी घेतल्यामुळे इंडिया रेड संघाने इंडिया ग्रीन संघावर एक डाव आणि ३८ धावांनी दणदणीत विजय मिळवत दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या विजेतेपदावर नाव कोरले. वाखरेच्या (१३ धावांत ५ बळी) प्रभावी फिरकीपुढे इंडिया ग्रीनच्या फलंदाजांची सामन्याच्या चौथ्या दिवशी तारांबळ उडाली. त्यामुळे इंडिया ग्रीनचा दुसरा डाव ३९.५ षटकांत ११९ धावांत आटोपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा