विदर्भाचा ऑफ-स्पिनर अक्षय वाखरेने पाच बळी घेतल्यामुळे इंडिया रेड संघाने इंडिया ग्रीन संघावर एक डाव आणि ३८ धावांनी दणदणीत विजय मिळवत दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या विजेतेपदावर नाव कोरले. वाखरेच्या (१३ धावांत ५ बळी) प्रभावी फिरकीपुढे इंडिया ग्रीनच्या फलंदाजांची सामन्याच्या चौथ्या दिवशी तारांबळ उडाली. त्यामुळे इंडिया ग्रीनचा दुसरा डाव ३९.५ षटकांत ११९ धावांत आटोपला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा