भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला एजबस्टन कसोटी सामना मैदानावरील आणि मैदानाबाहेरील घडामोडींसाठी प्रचंड चर्चेत राहिला. या सामन्याचा तिसरा दिवस विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोच्या वादामुळे गाजला. मैदानावर झालेल्या या वादाचे पडसाद सोशल मीडियावरदेखील बघायला मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॉनी बेअरस्टोने हसत-खेळत प्रतिक्रिया देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंड क्रिकेट नियामक मंडळाने (ईसीबी) ही गोष्ट फारच जिव्हारी लावून घेतल्याचे दिसले. ईसीबीने विराट कोहलीची खिल्ली उडवणारे ट्वीट केले. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी याबद्दल ईसीबीला ट्वीटरवर चांगलेचे फटकारले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा