लॉर्ड्स कसोटीत ज्या प्रकारे भारताने नेत्रदीपक कामगिरीची नोंद केली होती, तशीच कामगिरी लीड्समध्ये उतरताच इंग्लंडच्या संघाने केली. भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद झाला. एकापेक्षा एक अशा सरस कसोटी फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या टीम इंडियाचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. इंग्लंडने अतिरिक्त १६ धावा दिल्या अन्यथा भारतीय संघ ६०-६२ धावांवर सर्वबाद झाला असता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा