लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये फारशी चमक दाखवला आलेली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना पहिल्या डावात इंग्लंडने ३४५ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. असं असतानाच दुसरीकडे भारतीय संघाची परिस्थिती या सामन्यात तरी फार चिंताजनक दिसत आहे. पाहिल्या दिवशी फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केल्याचं पहायला मिळालं. या सामन्यातील भारताच्या कामगिरीवरुन कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात आहे. केवळ कर्णधार म्हणून नाही तर वैयक्तिक पाळीवरील कामगिरी आणि कोहली मैदानात उगाच दाखवत असलेला आक्रमकपणामुळे टीकेचा धनी ठरत आहे. यावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समाचेलक सुनिल गावसकर यांनी कोहलीवर टीका केलीय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा