मुंबई : भारतात दाखल झाल्यापासून सर्वांचा उत्साह आणि प्रेम पाहून मी भारावलो आहे. चाहत्यांचा पाठिंबा नेहमीच आम्हाला कामगिरी उंचावण्यास मदत करतो. त्यामुळे चाहत्यांने मनापासून आभार, असे ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक ही ‘एनसीपीए’ ते वानखेडे स्टेडियम अशी काढण्यात आली. त्यानंतर वानखेडेवर झालेल्या विशेष सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ‘बीसीसीआय’तर्फे संघाला १२५ कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा