Virender Sehwag on Team India: एका कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील होणाऱ्या बदलांवर सूचक विधान केले आहे. त्याच्यामते संघातील बदल हे सहज आणि हळुवारपणे पण टप्याटप्याने झाले पाहिजेत. त्याला भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, “आता टीम इंडियामध्ये बदलाचा टप्पा हळूहळू सुरू झाला पाहिजे, जसे १०-१२ वर्षांपूर्वी झाला होता.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा