सलामीच्या षटकांमध्ये पॉवर प्ले असताना आक्रमक फलंदाजी करायची आणि जास्तीत जास्त धावा काढायच्या हे तंत्र अमलात आल्यानंतर घणाघाती फलंदाजी करणाऱ्यांना विशेष मागणी आली. आक्रमकता हा विशेष गुण मानला जाऊ लागला, मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. डावाच्या सुरूवातीलाच जे चौकारांची व षटकारांची बरसात करतात ते प्रतिस्पर्ध्यांना सावरायची संधीच देत नाहीत त्यामुळे त्यांना विषेष महत्त्व प्राप्त झालं.
एका दशकापूर्वी एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक झळकावलं जाऊ शकतं असा विचारही कुणाच्या मनाला शिवला नव्हता. आता मात्र 50 षटकांमध्ये 400 धावांचं काही विशेष वाटत नाही. फलंदाजांचा खेळ झालेल्या या क्रिकेटमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारे अनेक सलामीचे फलंदाज आहेत. त्यातले हे सगळ्यात जास्त धोकादायक व सध्या खेळणारे फलंदाज…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा