आक्रमणवीर बेडश्वर सिंग आणि कृष्णा पंडित यांच्या गोलमुळे भारताने बांगलादेशचा २-० अशा फरकाने पराभव केला आणि १६ वर्षांखालील दुसऱ्या सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. सिंगने ४२व्या मिनिटाला गोल केला तर, पंडितने अतिरिक्त वेळेत (९०+१) गोल झळकावला. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकणारा भारतीय संघ ‘ब गटात अव्वल ठरला आहे. भारताची उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी गाठ पडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा