पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची शेवटच्या षटकांमधील खराब कामगिरी ही भारतासाठी “खरी चिंतेची बाब”आहे, असे मत क्रिकेटचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये त्याने १९व्या षटकात १६ धावा दिल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने २०९ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विजयाची नोंद करण्यात यश मिळवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा