महिला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करत १९ व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २० षटकांत १४९ घावाचं लक्ष्य ठेवलं. भारताने १९व्या षटकात तीन विकेट्सच्या बदल्यात मोठा विजय संपन्न केला आहे. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या जोडीने अफलातून फलंदाजी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा