R Sridhar on Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेने अनेक वेळा कसोटीत भारताची कमान सांभाळली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार होता. कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने अनेकवेळा संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये २०१७ आणि २०२०-२१ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा समावेश आहे. नेत्रदीपक आणि ऐतिहासिक दोन्ही विजय रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळाले. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी रहाणेच्या कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. रहाणे हा कसला कर्णधार होता हे त्याने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा