भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आपल्या कारकिर्दीची अखेर घरच्या मैदानावर व्हावी यासाठी फिरोजशहा कोटला मैदानावर खेळण्यात येणाऱ्या टी-२० सामन्यासाठी आपली संघात निवड व्हावी अशी विनंतीही नेहराने बीसीसीआयकडे केली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतला टी-२० सामना १ नोव्हेंबररोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र आशिष नेहराच्या या निवृत्तीच्या मनसुब्यांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी खोडा घातला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा