स्थानिक क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई संघाला २०१९-२० रणजी हंगामात पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. घरच्या मैदानावर रेल्वे संघाने मुंबईवर १० गडी राखून मात करत ७ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे, अवघ्या ३ दिवसांत हा सामना संपल्यामुळे मुंबईच्या या मानहानीकारक पराभवाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा