Madan Lal’s statement on Indian bowlers : बीसीसीआयने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-२० विश्वचषक संघातील गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंना स्थान मिळाले आहे, तर खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, १९८३ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेले खेळाडू मदन लाल संघ निवडीबाबत आश्वस्त नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा