भारतीय संघ शुक्रवारपासून (१८ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभव विसरून नव्याने सुरुवात करेल. या मालिकेतील पहिला सामना आज वेलिंग्टन येथे खेळणार आहे . या सामन्याला दुपारी १२:३० सुरुवात होणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू या मालिकेत दिसणार नाहीत. अशा स्थितीत कर्णधार हार्दिकसह अनेक युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा