Gautam Gambhir says Rohit and Virat are in form and should be select : अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांची निवड करावी की नाही, हा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही कर्णधार रोहितबद्दल सांगितले की इतक्या लवकर स्पष्टीकरणाची काय गरज आहे. सध्या आयपीएल खेळायचे आहे, त्याशिवाय अफगाणिस्तानविरुद्धची मालिकाही आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित आणि विराटबाबत वक्तव्य केले आहे. गंभीरने रोहित आणि विराटला वर्ल्डकपमध्ये संधी द्यावी की नाही, यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘वय न बघता खेळाडूंचा फॉर्म बघावा’ –

विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल स्पोर्ट्सकीडाशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “वयाचा काही संबंध नाही. केवळ वयाच्या आधारावर आपण खेळाडूंना बाहेर ठेवू नये, खेळाडूंनी फॉर्ममध्ये राहणे अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असतील, तर त्यांना नक्कीच संधी मिळायला हवी. गंभीर म्हणाला की, “टी-२० विश्वचषकासाठी आपण अशा खेळाडूंची निवड केली पाहिजे, जे खरोखरच चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रोहित आणि विराट जर चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर त्यांची टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच निवड झाली पाहिजे.”

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा
Manoj Tiwary says Gautam Gambhir and I would have had a fight that day
Gautam Gambhir : ‘…अन्यथा आमच्यात हाणामारी झाली असती’, गौतम गंभीरबरोबरच्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा

‘पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणे सोपे नाही’ –

गौतम गंभीरनेही माजी सलामीवीर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे त्याने समर्थन केले आणि त्याला बढती मिळायला हवी असे सांगितले. आयपीएलमधील रोहितच्या कर्णधारपदाचा उल्लेख करताना गंभीर म्हणाला की, “रोहितने मुंबईसाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, हे सोपे नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषकात शानदार कामगिरी केली. फक्त एक सामना तुम्ही चांगला संघ आहात की नाही हे ठरवत नाही. अशा स्थितीत भारताला फायनल जिंकता आली नाही, त्यामुळे रोहित शर्मा हा वाईट कर्णधार आहे, असे म्हणता येणार नाही.”

हेही वाचा – WPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सने लिलावात ‘या’ पाच खेळाडूंना केले खरेदी, शबनिम इस्माईल ठरली सर्वात महागडी

‘रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून नको’ –

गौतम गंभीरन पुढे म्हणाला, “विराट आणि रोहितची निवड होणे गरजेचे आहे, त्यामुळे दोघांची निवड केली पाहिजे. विशेष म्हणजे मला रोहित शर्माला टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून पाहायला आवडेल आहे. होय, हार्दिक टी-२० मध्ये कर्णधार आहे, पण तरीही मला रोहितला विश्वचषकात कर्णधार म्हणून बघायला आवडेल. त्यामुळे रोहित शर्माची फक्त फलंदाज म्हणून निवड करु नका.”

Story img Loader