पहिल्या डावात विदर्भाने 95 धावांची आघाडी घेतल्यानंतर, शेष भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केलं आहे. हनुमा विहारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी भागीदारीच्या जोरावर शेष भारताने दुसऱ्या डावात शतकी आघाडी घेतली आहे. हनुमा विहारीने सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत, आपल्यातला फॉर्म अजुनही कायम असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या डावात हनुमा विहारीने 114 धावा काढल्या होत्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर शेष भारताने पहिल्या डावात 330 धावांपर्यंत मजल मारली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा