२०११ चा वर्ल्डकप हा तमाम भारतीयांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. तब्बल २८ वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा क्रिकेट वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. या वर्ल्डकपच्या आठवणींसोबतच एक गोष्ट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरली गेली. ती म्हणजे तेव्हाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं भारतासाठी वर्ल्डकप जिंकून आणला. यासाठी धोनीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करण्यासोबतच त्याच्या कूल डोक्याचं देखील कौतुक केलं जातं. पण वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता ११ वर्षांनी यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलीय त्याच वर्ल्डकप टीमचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हरभजन सिंगनं दिलेली संतप्त प्रतिक्रिया!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा