भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिल्यानंतर, दोन देशांतील क्रिकेट बोर्डांमध्ये सुरु असलेला वाद अखेर शमला आहे. मात्र भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना हरभजनसिंहने, भारताने गुलाबी चेंडुवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळायला हवा असं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे माजी सदस्य मार्क वॉ यांनीही बीसीसीआयच्या दिवस-रात्र कसोटी सामना न खेळण्याच्या निर्णयाला Selfish म्हटलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा