Harbhajan Singh Statement on Team India and Gautam Gambhir coaching: भारतीय संघाची टी-२० विश्वचषक २०२४च्या विजयानंतर कामगिरी सातत्याने खालावली आहे. भारताच्या या कामगिरीवर हरभजन सिंगने चिंता व्यक्त केली. भारताने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले होते. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कसोटी फॉरमॅटमध्ये खेळताना भारतीय संघाच्या कामगिरीत अचानक घसरण झाली आहे. हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे टीम इंडियाची कसोटीतील खालावलेली कामगिरी आणि भारतीय संघाच्या टीम निवडीबाबतही वक्तव्य केलं आहे. हरभजनच्या या व्हीडिओमधील वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा