Hardik Pandya’s statement after winning the 3rd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२९ मालिकेत, अखेर टीम इंडियाला आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकला. १६० धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १७.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यातील विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानेही संघाच्या रणनीतीबद्दल खुलेपणाने सांगितले. त्याचवेळी त्यांनी निकोलस पूरन बाबतही या काळात प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा