Fans criticize Hardik Pandya for missing Tilak Verma fifty: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमानांना ७ गडी राखून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्यापासून रोखले. गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला १६० धावांचे लक्ष्य मिळाले, जे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर त्यांनी १७.५ षटकांत सहज गाठले. मात्र, या सामन्यातील विजयानंतरही भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका कृत्यामुळे चाहते संतापले असून त्याला स्वार्थी खेळाडू म्हणत ट्रोल करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा