मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात रणजी करंडकातील उपांत्य सामना बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमी मैदानावर खेळवला जात आहे. मुंबईचा पहिला डाव १४०.४ षटकांत ३९३ धावांवर आटोपला होता. मुंबईला एवढी मोठी धावसंख्या उभी करण्यात त्यांचा यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने मोठे योगदान दिले. या सामन्यानंतर हार्दिक तामोरेच्या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. आता कौतुकास पात्र ठरलेल्या हार्दिकचा हा प्रवास सोपा नव्हता. एक वेळ तर अशी आली होती की, आईमुळे त्याचे क्रिकेट खेळणे पूर्णपणे थांबणार होते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाल्याने हार्दिकच्या आईने त्याला क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा